Panand Road Scheme: अक्षय तृतीयेला सुरुवात, शेती आणि वाहतूक होणार सुलभ
Panand Road Scheme: राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी ‘पाणंद रस्ते योजना’ यंदा अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सहज पोहोचण्यासाठी रस्त्यांची सोय उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमामुळे शेतीमालाची वाहतूक सुलभ होणार असून उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ … Read more



