Pik Vima : खरीप गेलं, रब्बीही संपत आलं; जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संताप शिगेला
Pik Vima जालना – खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांनी पीकविम्याच्या आशेवर रब्बी हंगाम काढला; मात्र आता रब्बीही संपत आला तरी विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. २०२५ च्या खरीप हंगामात झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी विमा … Read more



